Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

औरंगाबाद

NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार

NIA-ATS Raids In Marathwada: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळ्या भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

राज्यातील ३१ गावे बँक व्यवहाराविना ; राज्यस्तरीय समितीसमोर लवकरच चर्चा

औरंगाबाद : केंद्र सरकार ‘डिजिटल’ व्यवहारासाठी आग्रही असतानाच राज्यातील ३१ गावांमध्ये अद्याप बँक व्यवहारच होत नाहीत. या संदर्भातील आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे. राज्यातील १ हजार ८०० गावांमध्ये बँका पोहोचल्याच…

औरंगाबाद: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणीदरम्यान मृत्यू

औरंगाबाद : घरची गरिबीची परिस्थिती. आईचे आजारपणाने निधन झालेले. अशातही देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत घरची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असलेल्या तरुणाचा अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.

औरंगाबाद : सहा लाखांच्या बिस्किटांसह ट्रक लांबवून विकला

औरंगाबाद : ट्रकचालकानेच इतर साथीदारांच्या मदतीने सहा लाखांचे बिस्कीट भरून ट्रान्स्पोर्टला लावलेला ट्रक चक्क जळगावात स्क्रॅपमध्ये विकला.

जातेगाव : दिंडीत बस घुसल्याने एका भाविकाचा मृत्यू

जातेगाव : ज्योत घेऊन चाललेल्या भाविकांच्या दिंडीत भरधाव खासगी बस घुसल्याने एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील हिरापूर येथे बुधवारी घडली.

चार वर्षाच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेची मारहाण? आईकडून तक्रार दाखल, औरंगाबादेत काय घडलं?

औरंगाबादः ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलाला (4 years boy beaten) मुख्याध्यापिकेने (School Principal) किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची तक्रार आईने दाखल केली आहे.

ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली ; उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले

औरंगाबाद : राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून ९५३ लाख ९४ हजार उसाचे गाळप झाले असले, तरी मराठवाडय़ातील बहुतांश उसाला आता तुरा आला आहे.

शिवसेनेला घेरण्याची भाजप-एमआयएमची रणनीती ; औरंगाबादमध्ये घरकुल,पाणी प्रश्नावर सूरात सूर

औरंगाबाद : संथ गतीने सुरू असणारी पाणीपुरवठा योजना, महापालिकेत घरकुल योजनेसाठी जमीन देताना अधिकाऱ्यांनी घातलेले घोळ या दोन मुद्दय़ांवरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम हे दोन पक्ष एका व्यासपीठावर आल्यागत वातावरण तयार झाले आहे.