Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

राजकारण

Shinde Government : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली…

Eknath Shinde Government News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच या मेळाव्यापूर्वी किंवा नेमके दसऱ्याच्या दिवशीच शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना आहे. शिवसेनेचे काही बडे नेते वा लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होण्याची…

Dasara Melava: राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी आहे. (yuva sena leader sharad koli criticised and warn eknath shinde group dasara melava )

“द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावलं आहे, पण आता…”, ‘भारत जोडो’ यात्रेआधी राहुल…

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही असं म्हटलं आहे. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ भव्य…

BJP : अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार? प्रवेशावर काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत.

“मी तर म्हणतो…”, ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना आदित्य ठाकरेंचं जाहीर…

राज्याच सध्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची चर्चा असून शिवसेनेतील बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे गट-भाजपा सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अपेक्षेप्रमाणेच या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण…

सर्व प्रभावी खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले….

मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले असून या खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपाकडे महत्वाची खाती असल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात

मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

“भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये…”; राठोड यांच्या मंत्रीपदावरुन फडणवीसांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय…

प्रियांका गांधींना ओढत, फरफटत घेतलं ताब्यात, काँग्रेसच्या बेरोजगारी, महागाई विरोधातील आंदोलनावर…

काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे