जळगाव : हतनूरच्या धर्तीवर आणखी एक मोठे धरण हवे
जळगाव : जिल्ह्यातून दरवर्षी हतनूर धरणातून तापी नदीमार्गे लाखो लिटर पाणी वाया जाते. ते आपल्याच जिल्ह्यात अडविण्यासाठी मोठ्या धरणाची गरज आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले, तर दरवर्षी हतनूर धरण २५ ते ३२ वेळा भरेल एवढे पाणी वाहून…