पाणी टंचाई बाबत तात्काळ नियोजन करा वंचित बहुजन आघाडीची मागणी .
लोणार तालुक्यातील खंडाळा ,देवा नगर, सोमठाणा ,खापरखेडा ,अंजनी खुर्द, इत्यादी गावांमध्ये सद्यस्थितीतच तीव्र पाणीटंचाई भासात आहे मार्च महिन्यातच उपरोक्त गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वन वन…